Posts

उद्योजक किरण जी दुगाने यांची महात्मा फुले बिझनेस क्लब

Image
विठ्ठल होले पुणे प्रतिनिधी माळी समाजात बिझनेस संस्कृती यावी म्हणून माळी समाज प्रबोधि नीने घेतलेली भूमिका युवकांना आवडली असून युवा वर्ग वाट बघत आहे परंतु करोना संकट मुळे सर्व कार्यक्रम थांबले असून काही करता येणे अवघड झाले म्हणून हळूहळू आनलाईन संपर्क करून समितीचे काम चालू आहे राज्याचे अध्यक्षपदी बापूसाहेब मेहेर यांची निवड झाल्याने पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष पद मोकळे झाले म्हणून बापूसाहेब मेहेर यांनी शिफारस केल्याप्रमाणे पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी किरण जी दुगाने यांची निवड करत असल्याचे दशरथ कुळधरण यांनी आज जाहीर केले ते उत्तम उद्योजक असून समाज कार्याची आवड आहे तर आपली युवा पिढी शेतीतून उद्योगाकडे यावी म्हणून अनेक युवकांना मार्गदर्शन मदत त्यांनी करून युवा वर्गास ते सहकार्य करत आहे म्हणून पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष पदी त्यांची निवड होत आहे त्यांची माहिती लोणी काळभोर येथील शेतकरी कुटूंबातील किरण जी दुगाने असून शिक्षण पदवी झालेली आहे  ते स्वतः प्रथम शेती करत असताना प्लांट व्यवसायात शुभारंभ केलात आज ते हडपसर उरुळी लोणी काळभोर परिसरात प्लाटिंग बिझनेस मध्ये काम करत असून समाज कार्याची आवड आहे...

राज्यातील १ कोटी ५३ लक्ष कार्ड धारकांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत मिळणार मोफत चणाडाळ

Image
राज्यातील १ कोटी ५३ लक्ष कार्ड धारकांना जुलै ते नोव्हेंबर महिन्यासाठी मोफत चणाडाळ वितरणास मंत्रिमंडळाची मान्यता - छगन भुजबळ कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभुमीवर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजना २४.५७ लाख कार्डधारक लाभार्थी व प्राधान्य कुटुंबातील १.२८ कोटी लाभार्थी असे एकुण १.५३ कोटी कार्डधारक लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका धारकास १ किलोग्रेम प्रमाणे अख्खा चना ऐवजी मोफत चणाडाळ वाटप करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने (PMGKY) अंतर्गत माहे जुलै २०२० ते माहे नोव्हेंबर २०२० या कालावधीत पात्र शिधापत्रिकांना प्रति शिधापत्रिका १ कि.ग्रॅ अख्खा चना वितरीत करण्यात येणार होते. त्यानुसार अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील एकूण १ कोटी ५३ कार्डधारक महाराष्ट्रात आहेत. सदर कार्डधारकांना ८६ हजार २५८ मे.टन चना वितरीत करण्यात येणार होता. परंतु राज्यात अख्खा चना खाण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच महाराष्ट्रा...

बारदाना अभावी मका खरेदी ला अडचण.खरेदी केंद्रावर पणन विभागाने बारदाना उपलब्ध करून द्यावा.. बापूसाहेब मेहेर....

Image
शासनाने दिलेल्या मुदतीच्या आत शेतकऱ्यांची संपूर्ण मका खरेदी करा - ना. छगन भुजबळ नाशिक,दि.५ जून :- शासनाने मका खरेदीसाठी ३० जून पर्यंत मुदत दिली आहे. मात्र मका खरेदी प्रक्रिया धीम्या गतीने होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होत असून शासनाने दिलेल्या मुदतीच्या आत सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण मका खरेदी करा असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. ना.छगन भुजबळ यांनी येवला येथे सुरु असलेल्या मका खरेदी केंद्राबाबत संबधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी मका खरेदी प्रक्रिया धीम्या गतीने होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी ना. छगन भुजबळ यांनी मका खरेदीसाठी जास्तीचे वजन काटे यासह आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर ना.छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील मका खरेदी बाबत आढावा घेऊन मका खरेदी प्रक्रिया जलदपणे करून जिल्ह्यातील एकही शेतकऱ्याची मका शिल्लक राहता कामा नये असे आदेश दिले. त्याचबरोबर बारदानाअभावी मका खरेदीस अडचणी ये...

अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून जून महिन्यातील धान्याचा आढावा बाप्पुसाहेब मेहेर यांची माहिती वर

Image
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ई-पॉसला जून अखेरपर्यंत मुदतवाढ – .छगन भुजबळ  राज्यात ४८३ रेशन दुकाने निलंबित तर ३२२ दुकानांचे परवाने रद्द – .छगन भुजबळ मुंबई,, दि. २ जून :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ई-पॉस ला जून अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील एकही नागरिक उपाशी  राहता कामा नये, यासाठी राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागावर जोखमीची जबाबदारी आहे. नागरिकांना अन्न धान्य वाटपाची जबाबदारी स्वस्तधान्य दुकानदारांवर असून दि.२३ मार्च ते ३१ मे २०२० पर्यंतच्या काळात रेशन धान्य वाटप करतांना अनियमितता तसेच नियमांचे पालन न केलेल्या राज्यातील ४८३ रेशन दुकानांचे निलंबन, ३२२ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले तर राज्यातील ९३ रास्तभाव दुकानदारांची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच यापुढेही स्वस्तधान्य दुकानांमध्ये काळाबाजार, वाटप करतांना कमी धान्य देणे किवा जास्त पैसे घेणे तसेच नियमांचे पालन केले जात नसेल तर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  छ...

राज्यात मे महिन्यात आतापर्यंत 65 लाख 80 हजार 330 क्विंटल अन्नधान्याचे वाटप. तसेच 27 लाख 28 हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप- बाप्पुसाहेब मेहेर

Image
राज्यातील 52 हजार 428 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 ते 25 मे पर्यंत राज्यातील 1 कोटी 44 लाख 75 हजार 735 शिधापत्रिकाधारकांना 65 लाख 80 हजार 330 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले तसेच 27 लाख 28 हजार 502 शिवभोजन थाळ्यांचे    वाटप करण्यात आले  असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे.  या लाभार्थ्यांना 52 हजार 428 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.      राज्यात या योजनेमधून सुमारे 19 लाख 77 हजार 191 क्विंटल गहू, 15 लाख 18 हजार 925 क्विंटल तांदूळ, तर  21 हजार 98 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात  अडकलेल्या सुमारे 3 लाख 99 हजार 579 शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्न...

रेशनकार्ड नसलेल्या गरीब व गरजू नागरिकांना धान्य देण्यासाठी छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून महिन्यात मिळणार प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ - बाप्पुसाहेब मेहेर

Image
मुंबई दि.२० मे :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेजअंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांनी दिली आहे. देशातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांसाठी माहे एप्रिल ते जून , २०२० या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत तसेच एपील शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एपील ( केशरी ) शिधापत्रिकाधारकांना माहे मे व जून , २०२० या दोन महिन्याच्या कालावधीत सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ देण्यात आला आहे. तथापि, या योजनांव्य...

राज्य उत्पादन शुल्क विभागाची दौण्ड तालुक्यातील नांदूर, सहजपूर, खामगाव गाडीमोडी,या ठिकाणी सलग 4 दिवस सर्वात मोठी कारवाई....बापूसाहेब मेहेर ( समता परिषद पुणे )बिसनेस क्लब अध्यक्ष पुणे

Image
राज्य उत्पादन शुल्क चे पुणे ज़िल्हा अधीक्षक यांच्या शी फोन वरून संपर्क साधला व त्यांच्याशी चर्चा केली.देशा मध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला आहे.व देशा मध्ये संचार बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.तसेच पोलीस प्रशासनाने सर्वाना घरा मध्ये बसून सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.पोलीस योग्य ती  पाऊले उचलत आहे.परंतु तरीही काहीना कोरोना चे काही घेणे देणे नाही असे दिसत आहे.आपल्या दौण्ड  तालुक्यातुन हातभट्टी दारू सर्वात ज्यादा प्रमाणात उरुळी कांचन, वाघोली, लोणी काळभोर.तसेच पुणे विभागात जाते.आणि या सर्व ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोना वाढायला वेळ लागणार नाही.आणि दौण्ड मध्ये जर हा आजार आला तर तो थांबवने अवघड होईल.......बापूसाहेब मेहेर म्हणाले की आज पर्यंत च्या राज्य उत्पादन शुल्क पुणे अधीक्षका न पेक्षा हे अधिकारी वेगळे आहेत.त्यांनी स्वतः 15..20 जनाची टीम घेऊन स्वतः येऊन ही कारवाई केली..त्यामुळे दौण्ड विभागात सर्व सामान्य जनते कडून राज्य उत्पादन शुल्क पुणे अधीक्षक झगडे साहेब  व त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे... बाप्पुसाहेब मेहेर  समता परिषद पुणे  बिझने...